सुंदर माझं जातं गं फिरते बहुत
sundar majhe jaate ga firate bahuta
सुंदर माझं जातं गं फिरते बहुत
सुंदर माझें जातें गे फ़िरे बहुते
ओव्या गाऊं कौतुकें तूं येरे बा विठ्ठला
संविधान जाणते बाई, संविधान बोलते
संविधान ऐकाया तू ये रं बा विठ्ठला…
sundar majhe jaate ga firate bahuta
सुंदर माझं जातं गं फिरते बहुत
सुंदर माझें जातें गे फ़िरे बहुते
ओव्या गाऊं कौतुकें तूं येरे बा विठ्ठला
संविधान जाणते बाई, संविधान बोलते
संविधान ऐकाया तू ये रं बा विठ्ठला…
वारकरी पंथानं समाजात सर्व धर्म समभावाचा विचार रुजवला. त्याची जोपासना केली. आपण म्हणाल, या वारकरी संतांना तर शेकडो वर्ष होऊन गेली. अलिकडच्या
या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.
या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.
भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.